कोणकोणते नवीन जिल्हे असतील
- जळगाव मधून भुसावळ
- लातूर मधून उदगीर
- बीडमधून आंबेजोगाई
- नाशिक मधून मालेगाव
- नाशिक मधून कळवण
- नांदेड मधून किनवट
- ठाणे मधून मीरा-भाईंदर
- ठाणे मधून कल्याण
- ठाणे मधून उल्हासनगर
- सांगली/सातारा/सोलापूर मधून मानदेश
- बुलढाणा मधून खामगाव
- पुण्यामधून बारामती
- यवतमाळ मधून पुसद
- पालघर मधून जव्हार
- अमरावती मधून अचलपूर
- भंडारा मधून साकुर
- रत्नागिरी मधून मंडणगड
- रायगड मधून महाड
- अहिल्यानगर मधून शिर्डी
- अहिल्यानगर मधूनच संगमनेर
- अहिल्यानगर मधूनच श्रीरामपूर
- गडचिरोली मधून अहिरे असे 22 जिल्हे होणार आहेत